आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्ह्यातील गायरान जमीन आदिवासींच्या नावे करावी या व अन्य मागण्यासांठी सोमवारी एकलव्य ब्रिगेड सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
शासनाने बंद केलेले तूर व चणा खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे. खरेदी केलेल्या मालाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी, बोंडअळी नुकसान भरपाईची जाहीर केल्याप्रमाणे ३०,८०० रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासह अन्य मागण्यांकरित ...
येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांच्या खाजगी निवासस्थानासमोर सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील शेतकºयांनी विद्युत जोडणीसाठी दोन दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. ...
वाल्मिकी आवास योजनेसह इतर ठिकाणी असलेल्या दलित घरकुलांना नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दलित महासंघाच्यावतीने महापालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला. ...
येथील गटविकास अधिकारी ग्रामसेवकांना मानसिक व आर्थिक त्रास देत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यामुळे बीडीओंची विभागीय चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने २८ मे रोजी पं.स. कार्य ...
सुसुंद परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असून वाघाच्या हल्ल्यात आमगाव (जं.) येथील एक युवक ठार झाल्याची घटना ताजी आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांसह हैदोसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...