प्रशासनाने अनुपालन अहवाल येत्या सात दिवसात दिला नाही, तर आगामी हिवाळी अधिवेशनात कल्याण डोंबिवलीच्या समस्यांप्रकरणी सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे. ...
उत्तर प्रदेशातील कित्येक शहरं अशी आहेत, ज्यांची नावे इस्लामी पद्धतीच्या राजवटीची आहेत, त्या शहरांची नावे तुम्ही बदलून दाखवा, असे आव्हानच मी चंद्रकांत पाटील यांना दिले होते. ...
शिरूर हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांना आलेल्या धमकीचा राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सणसवाडी येथे काळ्याफिती लावून प्रातिनिधीक रास्ता रोकोसह जोरदार घोषणाबाजी करुन निषेध केला ...
Corut : तिवारी यांनी 1992 मध्ये बोगस मार्कलीस्टचा वापर करून पुढील वर्गात प्रवेश घेतला होता. महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य यदुवंश राम त्रिपाठी यांनी आरोप ठेवल्यानंतर पोलीस ठाणे राम जन्मभूमी येथे गुन्हा दाखल केला होता. ...
सटाणा : कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची नितांत गरज असून, एकलव्याने अंगठा दिला होता, आजच्या काळात अंगठ्याची जपवणूक करण्याची गरज आहे. आपली संस्कृती जोपासून सर्वच क्षेत्रांत आदिवासी समाजातील तरुणांनी प्रगती साधली पाहिजे आणि राजकारणात स ...
सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम नऊ टप्प्यात केले जात आहे. मात्र, या कामांमध्ये शिवसेना आणि महापालिका अधिकाऱ्यांसह महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांच्या संगनमताने एक हजार ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे. ...
Maharashtra Government: राज्यातील प्रत्येक आमदाराला आता चार कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी दरवर्षी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात याबाबतची घोषणा केली होती. गुरुवारी यासंदर्भातील आदेश काढण्यात आला. ...