दोन दिवसांपूर्वी जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने जगप्रसिद्ध व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू यांनी समाज माध्यमावरून जनतेशी संवाद साधताना पाच गोष्टींचे अनुसरण करण्यास सांगितले. त्या गोष्टी खरोखरच अंतर्मुख करायला लावणाऱ्या आणि मानसिक ...
वस्तुंशी लग्न ही वरकरणी चटपटीत बातमी वाटत असली तरी या मागे एक गंभीर समस्या आहे, एकप्रकारचा आजार आहे. त्या आजाराचं प्रमाण जगभर वाढतं आहे. काही माणसांना काही वस्तू प्राणाहून प्रिय होतात कारण.. ...
मन शांत करणे, ही सर्वात अवघड गोष्ट आहे. अशातच, आजच्या मल्टी टास्किंग युगात आपलं मन इतक्या कामात, गोष्टींत अडकलेले असते, की तिथून सोडवून ते ध्यानमग्न करणे, म्हणजे शिवधनुष्यच! मात्र, सरावाने आणि सकारात्मकतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते. प्रयत्ने कण ...