पिढीजात व्यावसाय करणारी अनेक कुटुंबे जगभरात पहायला मिळतात, मात्र शंभर वर्षापासून व सलग चारही पिढ्या एकाचप्रकारची पदवी घेऊन पशुवैद्यकीय सेवेचा वारसा चालविण्याची किमया सांगलीच्या कुलकर्णी कुटुंबियांनी केली आहे. याची दखल घेत इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने या ...
औषध निर्यातीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखले जाते. जगाला लागणारी ८0 टक्के औषधे भारत निर्यात करतो. या क्षेत्राला आता आॅनलाइन फार्मसी ते बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आक्रमण असे अनेक अडथळे भेडसावू लागले आहेत. ...
हवेतील प्रदूषण व धूम्रपानाच्या वाढत्या सवयीमुळे फुफ्फुसाच्या आजारात वाढ झाली आहे. भारतात होणाऱ्या विविध कर्करोगापैकी जवळपास ७ टक्के रुग्ण एकट्या फुफ्फुसाच्या कर्करोगाने बळी पडतात. भारतीय कर्करोग संस्थेद्वारे केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात एक लाख ...
जिल्हा परिषदेच्या २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पाच केंद्रांवरील सौरऊर्जा यंत्रणा गेले काही महिने बंद पडली आहे; मात्र कंत्राटदारही दाद देत नसल्याने अजूनही याची दुरुस्ती झालेली नाही. ...
या वर्षी झालेला मुसळधार पाऊस, यामुळे उंदरांच्या बिळात शिरलेले पाणी, बाहेर आलेले उंदीर, या उंदरांच्या शरीरावर वाढत असलेले ‘ट्रॉम्बिक्युलीड माईट्स’चे लारव्हे; ज्याला ‘चिगर माईट्स’ म्हणतात, ते शेतात, उंच गवतात, दाट झाडी-झुडपात पसरल्याने आणि तेथून व्यक्त ...