आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
23 आणि 24 सप्टेंबरला उदयपूरमध्ये हा लग्न सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज येणार असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, यानुसारच बुकिंग देखील सुरू आहे. ...
Harish Salve : प्रख्यात वकील हरिश साळवे यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी तिसरं लग्न केलं आहे. साळवे यांनी याआधी २०२०मध्ये दुसऱ्यांदा लग्न केलं होतं. हरिश साळवे यांनी हल्लीच संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यामध्ये ट्रिना यांच्याशी विवाह केला आहे. ...