मराठवाडा मुक्तीसंग्राम किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम या लढ्यालाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याएवढेच महत्व आहे. या लढ्यातही उस्मानाबादपासून ते अंजंठा वेरुळच्या जिल्ह्यातील क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ...
पाण्याबाबत मराठवाडा आज एका वळणावर उभा आहे. शंकरराव चव्हाणांनी जलविकासाची दमदार सुरुवात करून दिली. त्या काळात जलक्षेत्रातील नेतृत्व मराठवाड्याकडे होते. त्यांच्या नंतर तेवढ्या ताकदीने पाण्याचे राजकारण करणारा राजकीय नेता मराठवाड्यात झाला नाही. ...
मराठवाड्यात स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांत तीन विद्यापीठे, साडेसातशे महाविद्यालये, हजारोंच्या संख्येने शाळा उभारल्या आहेत. एवढे असूनही त्यात पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि व्यावसायिकदृष्ट्या कौशल्याधिष्ठित प्रशिक्षणाची वानवाच असल्याचे दिसून ये ...
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत मराठवाड्याच्या नशिबी विकासाबाबत उपेक्षाच आली आहे. काही लाख कोटींवर या विभागाचा अनुशेष पोहोचला आहे. हा अनुशेष कमी करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाढतच आहे. अनुशेषाचा प्रश्न सोडविल्याशिवाय महाराष्ट्र विकसित राज्य होण ...
बिनशर्त मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. नागपूर करारात विदर्भापेक्षाही मराठवाड्याला झुकते माप देण्याचे वचन देण्यात आले; मात्र हे वचन ७० वर्षांत पाळले नाही, यामुळे बिनशर्त महाराष्ट्रात सामील झाल्याचा पश्चात्ताप होतो. ...
मराठवाड्याला मागासालेपणापासून मुक्ती देण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे असा शुभेच्छापर संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ७० व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिम्मित दिला. ...
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत मराठवाड्याच्या नशिबी विकासाबाबत उपेक्षाच आली आहे. काही लाख कोटींवर या विभागाचा अनुशेष पोहोचला आहे. हा अनुशेष कमी करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाढतच आहे. अनुशेषाचा प्रश्न सोडविल्याशिवाय महाराष्ट्र विकसित राज्य होण ...