पुढील तीन दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. परंतु उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ...
Marathwada Dam Water Level : मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांतून मागील आठ दिवसांत तब्बल २०० दलघमी पाणी गायब झाले आहे. वाढते तापमान आणि बाष्पीभवन यामुळे ही मोठी घट झाली असून, मध्यम व लघु प्रकल्पांतील साठाही ३० टक्क्यांच्या खाली घसरला आहे. मान्सून लांबणीव ...
Maharashtra Weather Update : अवकाळी पावसानंतर महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेचा कहर सुरू झाला आहे. अकोला येथे तापमान तब्बल ४५.१ अंशांवर पोहोचले असून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत ...
एप्रिलमध्ये उष्णतेच्या तडाख्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले असतानाच वैशाख वणव्यात तीव्र उन्हामुळे तलावांतील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. महिनाभरात बीड जिल्ह्यातील तलावांमधील पाणीसाठा १६ टक्क्यांनी घसरला आहे. ...
केशर आंब्याने यंदा गुजरातसह परराज्यांच्या बाजारपेठेत चांगलाच गोडवा निर्माण केला आहे. मराठवाड्याच्या फळबाजारातून आतापर्यंत तब्बल २ हजार टन केशर आंब्याची गुजरात, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांत निर्यात झाली आहे. ...
नांदेड जिल्ह्याचा पारा ४२ अंशांच्या पलीकडे गेल्याने अंगाची लाहीलाही होत असली तरी, जलसाठ्यांच्या बाबतीत नांदेडकरांसाठी सुखावह चित्र समोर आले आहे. आभाळातून सूर्यदेव आग ओकत असताना जिल्ह्यातील १३ प्रमुख प्रकल्पांनी मात्र आपली 'पातळी' राखली असून, सध्या या ...
तूर, सोयाबीन, सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. राज्यात तूर, हरभरा खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्याचे पर ...