पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिल्यानंतर देशभरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अभियानात मालवण पालिकेने सहभाग घेतला असून शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेतला. ...
सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. ...
कोकण किनारपट्टीवर ओखी वादळाने मच्छी मारांच्या नाकी दम आणले होते. रविवारी मच्छीमारांनी पुन्हा नव्या उमेदीने मच्छीमारीस प्रारंभ केला. त्याचदरम्यान, ... ...
गेले तीन सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धडकलेल्या 'ओक्खी' चक्रीवादळाने मच्छीमार बांधवांची अक्षरशः झोपच उडवली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावाने समुद्रात अंतर्गत बदल झाल्याने उधाणाची स्थिती उद्भवली आहे. खवळलेल्या समुद्रात मच्छीमारांच्या नौका भरकटल्याने मच्छीमारां ...
सिंधुदुर्गनगरी, दि. ४ : ओखी चक्रीवादळाचा कोकण आणि महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पोलिसांची गस्तीनौकाही या चक्रीवादळामुळे बुडाली आहे. कोकणातल्या समुद्रांनी रविवारी रात्री रौद्ररुप धारण केलं. मालवण बंदरात उभी असलेली पोलि ...
ओखी चक्रीवादळाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिनांक २ डिसेंबर २०१७ पासून पुढील ४८ तास ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वादळाच्या प्र ...
वेंगुर्ले तालुक्यात सुरुचे बन व बीच असलेल्या सागरेश्वर मंदिरालगतच्या ३० वर्षांच्या ४० ते ५० फूट उंचीच्या सुमारे ३० झाडांची कत्तल मंगळवारी व बुधवारी करण्यात आली. या तोडीबाबत स्थानिक उभादांडा ग्रामपंचायतीकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने स्थानिक ग्राम ...