माणिकराव कोकाटे यांचे खाते का बदलले? आधी कुणाला दिला जाणार होता कृषी विभाग? अजित पवारांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत फटका बसायची भीती? महत्त्वाची कारणे समोर... ...
प्रमोद सुकरे कऱ्हाड : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपदे ... ...