२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Aditya Thackeray Criticize Mahayuti Government's Report Card: महायुतीकडूस सरकारचं रिपोर्टकार्ड सादर करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यावर जोरदार टीका केली आहे. हे महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड नाही तर डिपोर्ट कार्ड आहे, असा खो ...
Maharashtra Assembly Election 2024: मागच्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. या टीकेला आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत. ...
मुंबईतील शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांत एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप आणि शिवसेना महायुतीचे ३० आमदार निवडून आले होते. ...
आज बुधवारी दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांच्या आत ३० लोकांची पहिली यादी काँग्रेसकडून जाहीर केली जाणार आहे. ...