आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- या दराप्रमाणेच रेल्वेगाडीत खाद्यपदार्थांची विक्री करणे बंधनकारक आहे; परंतु येथेही प्रवाशांकडून जादा दर आकारले जाते. याबाबत आयआरसीटीसी अधिकाऱ्यांना विचारले असता बोलण्यास नकार दिला. ...
Accident News: एखाद्या वाहनाला अपघात झाल्यानंतर मदतीसाठी धाव घेणाऱ्यांचं प्रमाण आपल्याकडे फारच कमी आहे. त्यात एखाद्या मालवाहू वाहनाला अपघात झाल्यास मदत करण्यापेक्षा आतील मालाची लुटालूट करणाऱ्यांची संख्याच अधिक दिसते. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती ...
सांगली जिल्ह्यातील विशेषतः मिरज तालुक्यातील पूर्व भागात पान उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. २५० हेक्टर पानमळे संपूर्ण महाराष्ट्रात पान खवैयांची पान खाण्याची इच्छा पुरवितात. ...