आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Mohan Bhagwat on Nationalism भारताची संस्कृती वाद-संघर्ष नव्हे, तर परस्पर मैत्री, सहकार्य आणि एकत्र चालण्यावर आधारित असल्याचे मोहन भागवत यांनी ठामपणे सांगितले. ...
Maharashtra Weather Update : चक्रीवादळाचा थेट धोका नसला तरी त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. राज्यभर ढगाळ वातावरण, दाट धुके आणि तापमानात अचानक घट पाहायला मिळत आहे. अनेक भागांत किमान तापमान १० अंशाखाली घसरल्याने थ ...
- या दराप्रमाणेच रेल्वेगाडीत खाद्यपदार्थांची विक्री करणे बंधनकारक आहे; परंतु येथेही प्रवाशांकडून जादा दर आकारले जाते. याबाबत आयआरसीटीसी अधिकाऱ्यांना विचारले असता बोलण्यास नकार दिला. ...