भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३० टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतात. बदलती जीवनशैली आणि तणावामुळे 'इस्केमिक' हृदयरोगाचा धोका वाढला आहे. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्याने ही गंभीर स्थिती निर्माण होते. ...
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे. काही कर्मचाऱ्यांनी दुबार नोंदणी करून दोनदा पगार उचलल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, आता राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले ...
सध्या देशात आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा कठीण काळात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी 'बायोगॅस' हा पर्यावरणपूरक आणि खिशाला परवडणारा उत्तम पर्याय ठरत आहे. जळण आणि महागड्या सिलिंडरवर अवलंबून राहण्य ...
सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या आयुष्मान योजनेनंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी 'वय वंदना' योजना पुढे आली आहे. ७० वर्षांवरील नागरिकांच्या वाढत्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन ही विशेष तरतूद करण्यात आली आहे. ...
तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. माणसांनाच नव्हे तर दुभती जनावरे, पाळीव प्राण्यांनाही त्याचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे जनावरांच्या आहार, वाढ, प्रजनन क्षमता तसेच दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. सतत उन्हात राहिल्याने उष्माघात होऊन प्राण्यांचा मृत्यूही हो ...
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आहाराच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाच्या अभावामुळे अनेक आजार बळावत आहेत. आहारात तेलाच्या पदार्थाचे प्रमाण जास्त आणि तंतुमय पदार्थांची कमतरता पित्ताशयात खडे तयार होतात. ...
Gudi Padwa Wishes in Marathi: गुढीपाडवा तथा हिंदू नववर्षानिमित्त आपल्या प्रियजनांसाठी खास 'शुभेच्छा संदेश' येथे दिले आहेत. हे संदेश आपल्या मित्र-नातेवाईकांना आवर्जून पाठवा, सोशल मीडियावर शेअर करा आणि व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवून नवीन वर्षाचा आनंद द्विगुण ...
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. महिलांवरील वाढते अत्याचार आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी 'महिला सन्मान पोर्टल' आणि 'सायबर वेलनेस सेल'चे लोकार्पण करण्यात आले. आता पीडित महिलांना पो ...