Maharashtra Dam Water Storage : फेब्रुवारीतच तापमान वाढू लागल्याने पाणीटंचाईची चिंता डोकावू लागली असतानाच राज्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील धरणांमध्ये ७१.२० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीपेक्षा ७ टक्क्यांनी अधिक साठा असल ...
काँग्रेस पक्षाकडून केलेल्या तक्रारीमध्ये महापौर नागपुरे यांचे नाव असतानाही गुन्हा दाखल करताना पोलिसांनी पक्षपातीपणा करत त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळले. ...