लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य, मराठी बातम्या

Literature, Latest Marathi News

लोकसाहित्य समितीचे अस्तित्वच संपुष्टात: साहित्यवर्तुळातून उमटला नाराजीचा सूर  - Marathi News | The stand out of lok sahitya commitee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसाहित्य समितीचे अस्तित्वच संपुष्टात: साहित्यवर्तुळातून उमटला नाराजीचा सूर 

राज्याच्या संस्कृतीची ओळख ही ख-या अर्थाने लोकसाहित्यातून होते. त्यामुळेच मराठमोळया प्रांतातील लोकसाहित्याचे संशोधन, जतन, संकलन योग्य पद्धतीने व्हावे... ...

व्यासपीठावरून अभिव्यक्त झाला डिजिटल साहित्याचा प्रवाह  - Marathi News | The flow of digital literature that was released from the platform | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यासपीठावरून अभिव्यक्त झाला डिजिटल साहित्याचा प्रवाह 

समूह माध्यमे आणि डिजिटल माध्यमांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यापून टाकले असताना साहित्य क्षेत्र यापासून वेगळे ते कसे राहिले? साहित्याचे शेकडो पोर्टल या डिजिटल जगात आपल्याला पहावयास मिळतात. त्यातीलच एक म्हणजे बुक हंगामा डॉट कॉम हे वेबपोर्टल व नुक्कड हे वे ...

भूमी आणि भूमिकेशी बांधिल साहित्याची गरज - Marathi News | The need for material and materials needed for land and role | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भूमी आणि भूमिकेशी बांधिल साहित्याची गरज

भूमी आणि भूमिकेशी बांधिलकी असणारे साहित्य अंतरीच्या उमाळ्याने निर्माण होणे ही काळाची गरज असून, आजच्या साहित्यिक पिढीची ती जबाबदारीही आहे’ असे स्पष्ट प्रतिपादन ख्यातनाम मराठी साहित्यिका समाजशास्त्रज्ञ गेल आॅम्वेट यांनी केले आहे. ...

डिजिटल माध्यमांवर साहित्याचा आकृतिबंध राखणे आवश्यक : वसंत आबाजी डहाके - Marathi News | Need to have a pattern of material on digital media: Vasant Abaji Dahake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिजिटल माध्यमांवर साहित्याचा आकृतिबंध राखणे आवश्यक : वसंत आबाजी डहाके

आधुनिक युगाचा बदल स्वीकारून समूह माध्यमे किंवा डिजिटल माध्यमांवर व्यक्त होणे, लेखन करणे ही स्वागतार्ह अशी गोष्ट आहे. मात्र यावर लेखन करताना कथा ही कथेसारखी व कविता ही कवितेसारखी वाटली पाहिजे. आपण काय लिहितो, याचे भान ठेवून लेखन करणे अत्यावश्यक आहे. श ...

राष्ट्रीय सुरक्षेवरून जागतिक विचारवंतांना भारतात बंदी का? - Marathi News | What is the purpose of national security to ban global thinkers in India? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रीय सुरक्षेवरून जागतिक विचारवंतांना भारतात बंदी का?

भारत - पाकिस्तानात आज काही युद्धजन्य स्थिती नाही, दोन्ही देशात व्यापार संबंध चालूच आहेत. कराचीतील जे व्यापारी भारताचे संबंध ठेवतात, त्यात मेमन, खोजा, बोहरा या समाजातले लोक आहेत. फाळणीच्या वेळी यातील काही गुजरातमधून तिकडे गेले, स्थायिक झाले. ...

डिजिटल युगाचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन नागपुरात - Marathi News | The Third Nukkad Literary Meet of the Digital Age was held in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिजिटल युगाचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन नागपुरात

डिजिटल विश्वात दीडशे लेखक आणि सव्वा लाखाहून अधिक वाचकांनी चालविलेली अनोखी साहित्य चळवळ म्हणजे ‘नुक्कड’. मोबाईल किंवा इंटरनेटवर फेसबुकसारख्या समूह माध्यमात व्यक्त होणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन येत्या १६ व १७ फेब्रुवारी रो ...

दु:ख उजागर करण्याचे साहित्य हे प्रभावी माध्यम! - साहित्यिक नवनाथ गोरे - Marathi News | literature is an effective medium! - Literary Navnath Gore | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दु:ख उजागर करण्याचे साहित्य हे प्रभावी माध्यम! - साहित्यिक नवनाथ गोरे

अनिल गवई खामगाव : साहित्यिक समाजात जसा जगतो,  जसा वावरतो. त्याचेच चित्रण त्याच्या साहित्यात उतरते आणि म्हणूनच वेदना आणि ... ...

नांदेडमध्ये १७ फेब्रुवारी रोजी आंबेडकरवादी साहित्य संमेलन - Marathi News | Ambedkarait Sahitya Sammelan in Nanded on February 17th | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये १७ फेब्रुवारी रोजी आंबेडकरवादी साहित्य संमेलन

सत्यशोधक साहित्य पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली़ ...