मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा आहे. आज आपण ज्या विघटित स्वरूपात राहतो आहोत, त्यावेळी महर्षींचे हे विचारच आपल्याला नवी वाट दाखवतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी मंग ...
भीमा कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी कोल्हापूरात उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शने करुन या घटनेचा निषेध करत आंबेडकरी समाज, पक्ष व संघटनांतर्फे बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. शहरातील बिंदू चौक येथे रास्ता रोको करुन टायर पेटव ...
तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा करणारे पंजाब, कर्नाटकनंतरचे राज्य सरकार ठरले आहे. महाराष्ट्रातील पिकाखालील क्षेत्र, उपलब्ध सिंचन व्यवस्था पाहता मोफत वीज देणे सरकारला परवडणारे नाही, याची जाणीव येथील शेतकऱ्यांनाही आहे. त्यामुळे शेतीपं ...
सावंत कॉलनी, शिरोली पुलाची येथील शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. जाधव यांनी मंगळवारी तरुणास एक वर्षाची शिक्षा व २७ हजार रुपये दंड ठोठावला. आरोपी किरण सुरेश डावरे (वय २४) असे त्याचे नाव आहे. ...
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले. संतप्त युवकांनी कोल्हापूर शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्या ...
चुये (ता. करवीर) येथील एसएचपी हायस्कूल आणि आनंदरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थी मधुबाला मारुती मगदूम हिने राष्ट्रीय पातळीवर भरारी घेतली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या २५ व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेतील उत्कृष्ट पंधरा प्रकल्पांमध्ये तिने ...
समीर देशपांडेकोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तीस वर्षांवरील नागरिकांसाठी वर्षांतून दोन शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानां तर्गत सध्या राज्यातील १७ जि ...
आयुष्यभर सेवा केल्यानंतर साठविलेली पुंजी मिळविण्यासाठी आम्हाला उतरत्या वयात संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैवी आहे. या वयात काही काही आजाराने ग्रासले आहे, उपचारासाठी पैसे नसल्याने तिघांचा मृत्यू झाला. तरीही आमच्या जिवाशी खेळाल तर याद राखा, तुमच्या दारात ...