राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी कमी पट संख्येच्या नावाखाली राज्यातील ८० हजार शाळा टप्प्या टप्प्याने बंद करण्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. प्रधान सचिव नंदकुमार यांनी या वक्तव्याबाबत शासन ...
समाजसुधारणेसाठी क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचा विदर्भामधील पहिला पुतळा अकोला जिल्ह्यातील अकोट या तालुक्याच्या शहरामध्ये उभारण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व शाहू चरित्रकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या प्रमुख ...
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मंगळवारी सकाळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरास भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांसमवेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे उपस्थित होते. ...
कोल्हापूर : राज्यात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मुंबईत दि. १८ ते २० फेब्रुवारीला ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स’ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्ट अप अंडर ३०’ या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.या परिषद ...
महावितरणच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाने सादर केलेल्या ‘मेकअप १९८६’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार पटकावला. ...
पन्हाळा येथील श्रीमंत दिलीपसिंहराजे घाटगे बालग्राम या बालगृहाला कोल्हापूर येथील शाहू छत्रपती यांच्यामार्फत त्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त बालकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले. पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, पन् ...
शाळकरी वयापासून कर्णाबद्दल आस्था असणाऱ्या शिवाजी सावंत यांनी ‘महाभारता’मध्ये उपेक्षित असलेल्या कर्णाला न्याय देण्याचा प्रयत्न म्हणून ‘मृत्युंजय’ची निर्मिती केली, असे प्रतिपादन पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी केले. करवीर नगर वाचन मंदिरच्या वि. स. तथा ...