Maharashtra Dam : राज्यातील बहुतेक धरणे जवळपास १०० टक्क्यांपर्यंत पूर्ण भरलेली असून धरणातून नदीपात्रात सुरू असलेला पाणी विसर्ग याबाबत माहिती जाणून घेऊयात.. ...
Jayakwadi Dam water Update : नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील मुसळधार पावसामुळे जायकवाडी प्रकल्पाचे धरण जुलैमध्येच ९३ टक्के भरले. आतापर्यंत ५७.५ टीएमसी पाणी विसर्ग केले गेले असून, दोन कालव्यांमार्फत शेतकऱ्यांसाठी सिंचन सुरू आहे.(Jayakwadi Dam water Upd ...
River Linking Project : मराठवाड्याच्या पाणी संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने दोन नदीजोड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांसाठी हायब्रीड अॅन्युटी धोरण (Hybrid Annuity Policy) स्वीकारण्यात आले आहे. (River Linking Project) ...
जायकवाडी धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे सर्वच्या सर्व २० दरवाजे रविवारी दुपारी उघडण्यात आले. परिणामी गोदावरी नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. ...
Godavari Flood : शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चांगलाच हाहाकार माजवला. पंथेवाडी येथे दोन मेंढपाळांच्या ५४ शेळ्या, मेंढ्यांसह एक बैल, दोन गोन्हे व संपूर्ण संसारोपयोगी साहित्य ओळ्याला आलेल्या पुराने गोदावरील नदीत वाहून ग ...
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण परिसरात झालेल्या पावसामुळे गेल्या तीन वर्षात प्रथमच आपत्कालीन दरवाजे उघडण्याची वेळ आली असून तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदामाई दुथडी भरून वाहत होती. ...
Maharashtra Dam Water Update : राज्यातील बहुतेक धरणे ९५% पेक्षा जास्त भरल्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Dam Water Update) ...