जळगाव जिल्ह्यात झालेल्या भीषण अवकाळी पाऊस आणि वादळी गारपिटीने रब्बी हंगामाला मोठा तडाखा दिला आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील २१ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, सुमारे २७ हजार ६३१ शेतकरी संकटात ...
Bhusawal Sakari village incident : जळगाव जिल्ह्यातील साकरी (भुसावळ) येथे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका माथेफिरूने विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना. ...
केळी पीक विमा योजने अंतर्गत यंदा विक्रमी १ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. मात्र, या विक्रमी नोंदणीत काही प्रमाणात बोगस विमा काढला असल्याची शक्यता कृषी विभाग आणि विमा कंपनीने वर्तवली आहे. ...
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे दोन गटांत भीषण हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. नगरपरिषद निवडणुकीच्या कामावरून झालेल्या वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...