आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील यांचे सुपूत्र प्रताप हरि पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने भडगावच नव्हेतर सबंध जळगाव जिल्हयात आपल्या कार्याची मोहोर उमटवली आहे. ...
सहकार क्षेत्राला वाईट दिवस आले असताना जिल्ह्यात सहकाराचे ‘शिव’धनुष्य पेलून धरण्याचे कार्य एरंडोल विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार चिमणराव पाटील व त्यांचे पुत्र अमोल पाटील हे करीत आहेत. ...
लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे हे आजोबांचा राजकीय, सामाजिक व व्यवसायिक वारसा चालवत असून आजोबांनी शहराच्या विकासाचा घेतलेला ध्यास त्यांनीही सुरू ठेवला आहे. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचाराचा वसा घेवून गेली ३३ वर्षे भगवा एकनिष्ठपणे खांद्यावर घेवून शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे वाटचाल करत आहेत. ...
महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी घेतलेला गांधीवादी विचार, साधेपणाच्या संस्काराचा वसा आणि वारसा त्यांचे चिरंजीव आशिष गुजराथी हे चालवित आहेत. ...
आज समाजात शिक्षण क्षेत्रात जी विसंगती आणि विकृती भरलेली आहे़ ती पाहून मनात एक प्रकारचा उद्वेग निर्माण होतो़ अनुदानित अभ्यासक्रम कमी करून हळूहळू विनाअनुदानित शिक्षणाचा कल सरकारद्वारा जोपासला जातोय़ चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकशाही पध्दती मागे पडून साम्राज् ...