ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सुमारे २०० बंदयांची तात्पुरत्या स्वरुपात जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी नाशिक पाठोपाठ ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनीही पुढाकार घेतला ...
CoronaVirus : 23 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोरोना विषाणूचा परिणाम म्हणून तुरूंगात सात वर्ष तुरूंगवासाची शिक्षा भोगणाऱ्या दोषींसाठी पॅरोल किंवा अंतरिम जामिनावर विचार करण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले होते. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावावर सुटकेसाठी उपोषण करणारे कैदी ३० तासानंतर सरळ झाले. तुरुंग अधिकाऱ्यांनी याचे दूरगामी परिणाम होण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. ...
गर्दी कोरोना फैलावासाठी पोषक ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने विविध कारागृहांतील कैद्यांची संख्या कमी करण्याचे निर्देश दिले. मात्र कोणत्या कैद्याला सोडावे, याचा विचार करण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमण्याच ...