"मी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केली आणि त्यांना युद्धाच्या उंबरठ्यावरून माघारी नेले. ही माझ्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठी यशोगाथा आहे. पण..." ...
आतापर्यंत, भारत चिनाबचे मर्यादित पाणी वापरत होता, तेही मुख्यतः सिंचनासाठी. परंतु आता करार स्थगित केल्याने त्याचा वापर वाढवता येतो, विशेषतः ऊर्जा मागणी पूर्ण करण्यासाठी वीज निर्मिती क्षेत्रात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ...
एहसान उर रहिम उर्फ दानिश भारतात राहून देशाविरोधात षडयंत्र रचत होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी ज्योती आणि दानिशची भेट गंभीर मानत तपासाला सुरुवात केली. ...
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरदरम्यान, आमच्या सैन्यदलाने चोख प्रत्युत्तर दिलं. सैन्यदलामुळे आमची मान अभिमानाने उंचावली. आम्ही आता अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, असेही अमित शाह म्हणाले. ...
Mohan Bhagwat News: सरसंघचालक मोहन भागवत यांनी जयपूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये एक मोठं विधान केलं आहे. आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं, असे मोहन भागवत म्हणाले. ...