महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळेच भारतीय संघाने विशेष विमान करत नागपूर सोडले आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. ...
भारत आणि बांगलादेश दरम्यान रविवारी नागपुरातील जामठा स्टेडियमवर आयोजित एक दिवसीय क्रिकेट सामन्याला पाहण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांमुळे जामठा परिसर जाम झाला होता. ...