भारत विरुद्ध बांगलादेश FOLLOW India vs bangladesh, Latest Marathi News India vs Bangladesh Read More
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या व अंतिम ट्वेंटी-20 सामन्यांत दीपक चहरनं हॅटट्रिक घेत विक्रम घडवला होता. ...
विराट कोहली हा इंदूरच्या एका गल्लीमध्ये अवतरल्याचे पाहायला मिळाले. ...
हा सामना इंदूर येथे होणार असून येथे काही दिवसांपासून काळे ढग जमा झाले आहेत. त्यामुळेच पाऊस आता या कसोटी सामन्यासाठी खलनायक ठरणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. ...
ही घटना तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात घडल्याचे आता सर्वांसमोर आले आहे. ...
एका रात्रीत नेमकं असं घडलं तरी काय, याचा विचार आता तुम्ही करत असाल... ...
बीसीसीआयची ही चूक झाल्यावर त्यांना महिला काँग्रेसने भानावर आणल्याचे पाहायला मिळाले आहे. ...
आता तर श्रेयस अय्यरने विराट कोहलीला संकटातून बाहेर काढले असल्याचे म्हटले जात आहे. ...
सामन्यातील एका क्षणी बांगलादेश भारतावर कुरघोडी करणार की काय, असे वाटत होते. त्याचवेळी रोहितने संघाची एक मिटींग बोलावली. ...