येवला : १८५७ च्या स्वातंत्र्य समराचे नेतृत्व करणारे व येवल्याचे थोर सुपुत्र सेनापती तात्या टोपे यांच्या येवला या जन्मभूमीतून राष्ट्र अस्मिता आणि राष्ट्रकार्यासाठी युवक उत्साहाने थेट दिल्लीत भेटीला आल्याने आनंद वाटला. ...
जावळी ताब्यात घेतल्यानंतर लगेचच काही काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीकडील काही भाग प्रथम स्वराज्याला जोडला तेव्हा त्यांना ही कायदेशीर लुटालुटीची व्यवस्था चटकन लक्षात आली. त्याला तोंड देण्यासाठी व जंजिऱ्याच्या सिद्दीचा बंदोबस्त करण्य ...
कसबे सुकेणे : मौजे सुकेणेच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व विकास जडणघडणींचे साक्षीदार असलेले येथील दोन पुरातन पारांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकारातून जीर्णोद्धार करण्यात येत आहे. ...
नाशिक : सामाजिक समतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहातील रघुनाथ व ताईबाई जगताप या दांपत्याचे स्मारक सिन्नर तालुक्यातील कोनांबे या त्यांच्या मूळगावी साकारण्यात आले. ...
नाशिक : परिवर्तनवादी संघटना व पक्षांनी महापुरुषांचे खरे विचार पोहोचविण्यासाठी ‘शिवराय ते भीमराय’ जन्मोत्सव २०१८ एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
घारापुरी लेणी परिसराचा हरित, पर्यावरणपूरक विकास करण्यावर शासनाचा भर आहे. शासनाने लेणी परिसराच्या विकासासाठी ९३ कोटी रुपयांची योजना आखली असून, त्यातून पर्यटकांना सुविधा देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. ...