आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या वतीने रक्षाबंधन सोहळा पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षकांना महिला अधिकाऱ्यांनी राखी बांधून हा सोहळा उत्साहात पार पाडला. ...
येथील न.प.कार्यालयात विशेष सर्व साधारण सभा २४ आॅगस्ट रोजी पोलीस बंदोबस्तात घेण्यात आली. ३० जुलै रोजी तहकूब झालेली सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेतीलच विषयावर चर्चा करण्यात आली. ...
तालुक्यातील नांदापूर येथे रॉकेल मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्याबाबत ‘लोकमतने’ १३ आॅगस्ट रोजी ‘रॉकेल मिळेना’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत तहसीलदारांनी नांदापूर व वारंगा फाटा येथील रॉकेल वाटप प्रकरणी चौकशी क ...
तीन दिवसांपूर्वीच्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील तब्बल २१ लघुप्रकल्प तुडुंब भरले आहेत. तर इसापूर धरण ६५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हिंगोली तालुक्यात पारोळा, वडद, चोरजवळा, सवड, पेडगाव, हातगाव या तलावांमध्ये १00 टक्के जलसाठा झाला असून हिरडी तलाव ८५ टक्के भरला ...
शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची दिलेल्या निकषानुसार नमुना क्र.८ ला नोंद असल्यास अशांना आता नियमाकुल केले जाणार आहे. त्यामुळे राज्यात रखडलेल्या हजारो घरकुलांचा मार्ग मोकळा होणार असून हिंगोली जिल्ह्यातही अशा शेकडो घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे ...
महाराष्ट्र राज्य सराफा व सुवर्णकार फेडरेशनने पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होऊन हिंगोली येथील जिल्हा सराफा, सुवर्णकार असोसिएशनतर्फे आज दुकाने बंद ठेऊन निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
आखाडा बाळापूर - हदगाव मार्गावरील शेवाळा नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. शेवाळा येथे पूरपरिस्थिती गंभीर आहे. पार शेवाळा गावापर्यंत पाणी भिडले आहे. येथे चौघेजण पुरात अडकले होते. त्यांची सुखरूप सुटका करून सर्वांर्ना देवज ...