आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये रविवारच्या आठवडी बाजारात नविन मूगाची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र आतीवृष्टीमुळे डागेल मूगाला दोन हजार तर चांगल्या मूगाला साडेचार हजार प्रती क्विंटल पर्यंत भाव मिळाला. ...
नगरपचांयतचा वतीने अनाधिकृत बॅनरविरोधात शुक्रवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. असे बॅनर काढून यापुढे अनाधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधींचा ठणठणाट आहे. त्यामुळे बोंंब सुरूच आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी १३७ प्रकारची औषधी खरेदी करण्यासाठी ५१ लाखांचा प्रस्ताव जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यास मान्यता मिळताच औषधीसाठा प्राप्त करून दि ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील ग्रामस्थ गायरान जमिनीतील अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. आ. डॉ. टारफे व अजित मगर यांनी प्रशासन व उपोषणकर्ते यांच्यात मध्यस्ती केली. जि.प.च्या उपमुख्य कार्य ...
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका ६२ वर्षीय किराणा दुकानदाराने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना २४ आॅगस्ट रोजी सायं. साडेचार वाजेच्या सुमारास घडली. यामुळे काही जणांनी दुकानदारास बेदम चोप दिला. तर या प्रकरणात गुन्हाही दाखल झाला आहे. ...
गुलमाने ताजुश्शरिया कमटीच्या वतीने येथील रजा मैदानात ३० आॅगस्ट रोजी पैगामे ताजुश्शरिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. ...
हिंगोली तालुक्यातील बळसोंड येथील पंढरपूरनगरातील रोहित्राचे खांब अनेक दिवसांपासून वाकले होते. त्यामुळे रोहित्र कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत महावितरणने हे खांब बदलले आहेत. ...