मार्च महिन्यापासून उन्हाची तिव्रता वाढली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. शिवाय ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाई वाढली आहे. ...
लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. शहर व जिल्ह्यात मतदानापूर्वी दोन दिवस व मतदानाच्या दिवशी, अशी तीन दिवस दारूविक्री करता येणार नाही.त्यामुळे जिल्ह्यातील मद्यविक्रीची सर्व द ...
शासनाने १९९३ पासून रोजंदारीवर कार्यरत असलेल्या न.प. कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी काढलेल्या आदेशासाठी आता मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या हळद मोंढ्यात मराठवाड्यासह विदर्भातून शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र बाजार समितीच्या वेळकाढू धोरणांमुळे शेतकऱ्यांना तीन ते चार दिवस हळदीची बिट व वजन करण्यासाठी वाट पहावी लागत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची ...