शिरपूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांनी तातडीने डासांच्या प्रादूर्भावावर नियंत्रणासाठी उपाय योजना केल्या आहेत. या अंतर्गत गावात २२ कर्मचा-यांमार्फ त घरोघरी जाऊन वापराच्या पाण्यात डासांच्या अळ्या नष्ट करणारे केमिफास्ट द्रावण टाक ...
राज्यात २0१६मध्ये १८ हजार बालमृत्यू झाले, असे सरकारी आकडेच सांगतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस) २00५-२00६च्या तुलनेत २0१५-१६ मध्ये राज्यात बालकांच्या उंचीनुसार वजन कमी असलेल्या पाच वर्षांखालील बालकांचे प्रमाण ५.२ टक्क्यांवरून वाढ ...
कुडाळ पंचायत समितीच्या शिवसेना सदस्या व पिंगुळी मोरजकरवाडीतील रहिवासी संपदा संदीप पेडणेकर यांचे तिव्र तापामुळे शनिवारी निधन झाले. हा लेप्टो की अन्य ताप याचे निदान होवू शकले नसल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी सांगितले आहे. ...
देशातील वाढते प्रदूषण व धूम्रपानामुळे फुफ्फुस आकुंचनाची जोखीम वाढत असल्याचे मत ज्येष्ठ फुफ्फुस विकारतज्ज्ञ डॉ. विक्रांत देशमुख यांनी येथे व्यक्त केले आहे. ...
अकोला : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्वच ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्ध राहत नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यामुळे सार्वजनिक आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. ...
मानव विकास निर्देशांकाच्या दृष्टीने राज्यात पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये सहा महिन्यात उपजत व नवजात अशा ६६ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, असे असले तरी २0१४ च्या तुलनेत या आकडेवारीत निम्मी घट झाली आहे. ...
वाघरा- वाघरी गावातील गोपाळवाडीत गुरूवारी सकाळपासून चिकनगुनियासदृष आणि डेंग्यूची लक्षणे असलेल्या आजाराची साथ पसरल्याने तब्बल 45 रुग्णांना रात्रीपासून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. ...