अनेकदा पौष्टिक पदार्थांचे सेवन न केल्याने आणि वाढत्या वयामुळेही आपली स्मरणशक्ती कमी होते. अशात कमकुवत झालेली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खालील उपाय करता येतील.. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेले एनआरएचएमच्या कर्मचाºयांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे. अनेक उपकेंद्राला गुरुवारी टाळे ठोकले होते. या कर्मचाऱ्यां ...