शहरातील पेन्शपुरा भागातील मेराजुलउलूम मस्जिदे येथे हज साठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवासाठी निरोप समारंभाचे आयोजन केले होेते. यामध्ये एकूण १३५ मुस्लिम बांधव हजसाठी रवाना होणार आहेत. त्यांना अनेक धर्मगुरु व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ...
जेवणामध्ये मीठ नसलं तर ते बेचव लागतं. मीठाशिवाय जेवणाला काहीच अर्थ नसतो. आपण सामान्यतः पांढऱ्या मीठाचा जेवणात समावेश करतो. परंतु पांढऱ्या मीठाचे जास्त सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. ...
जसजसं वय वाढत जातं, तसतशी मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. वृद्धापकाळात विस्मृतीचा आजार जडतो. तो आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, तर भरपूर मित्र जोडा. ...
बदलली जीवनशैली आणि वाढलेला कामाचा ताण यामुळे बऱ्याचदा रात्री उशीरापर्यंत काम करणे भाग पडते. तसेच अभ्यासाचे प्रेशर असल्यामुळे अनेक विद्यार्थीही बराचवेळ पुस्तकांमध्ये डोकं घालून बसतात. यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. ...
मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्याला जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी या अगोदरही सुरु होऊ शकते. ...
गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अतिशय भिन्न आहे. येथील नागरिकांना तालुकास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ...
नागपूरचे पावसाळी अधिवेशन आलेल्या पाहुण्यांना मानवले नसल्याचे दिसते आहे. कारण विधिमंडळ परिसरात लागलेल्या शासकीय दवाखान्यात दोन आठवड्यात ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. यात विविध शासकीय कर्मचारी, पोलीस, परिसरात काम करणारे विधि कर्मचारी यांच्यासोबत आमदार ...