एकलहरे येथील सिद्धार्थनगरमधील बुद्धविहारात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ करून नागरिकांना या योजनेची माहिती देण्यात आली. ...
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवर, रुबेला लसीकरणात जिल्ह्यातील कामगिरी ९४ टक्के इतकी सर्वोत्कृष्ट राहिल्याने जिल्ह्णाने विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. महापालिका हद्दीमध्ये अपेक्षित काम अद्यापही झाले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ...
पुढील महिन्यात म्हणजेच दि. ३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत नियोजन करण्यात आले. ...
येथील ग्रामीण रुग्णालयात सुस्थितीत असलेली विद्युत उपकरणे काढून तेथे गरज नसताना विद्युतीकरण होत आहे. यामुळे शासनाच्या पैशाची उधळपट्टी होत असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी कार्यकारी अभियंता औरंगाबाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आल ...