मागील पंधरा दिवसांपासून येवला तालुक्यासह सर्वत्र उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणात जाणवायला सुरु वात झाली आहे. या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम सुरू झाले असून ताप, सर्दी, खोकला यांसारख्या साथीच्या आजारांचे पेशंट वाढू लागले आहेत. लागण होण्यास स ...
अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यात मूत्रपिंड निकामी होण्याचे रुग्ण वाढले आहेत. शासनाने याला गंभीरतेने घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात ...
पुरेशी झोप न झाल्यास म्हातारपण लवकर येत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, म्हातारपणात दिसणारे आजारही लवकर येतात. विशेषत: मधुमेह, रक्तदाब हे आजार वयाच्या ४० किंवा ५० या वर्षात आढळून येतात. याला मानवी शरीरातील ‘डीएनए’च्या दोन्ही बाजूल ...