राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले असून अनेक ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे विर अधिग्रहण तसेच टँकर सुरू करण्याची मागणी करूनही प्रशासन यावर काहीच कारवाई करत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या मान्यतेसाठी आता सेक्युर सॉफ्टवेअर ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सहा- सहा महिने लालफितीत अडकणाऱ्या व मंजुरीच्या प्रतीक्षेत राहणाऱ्या लाभार्थ्यांच्या फाई ...
आचारसंहितेच्या काळात ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना टी - पॉयचे वाटप केल्याप्रकरणी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तालुक्यातील पोमेंडी बु. ग्रामपंचायतीवर कारवाई केली आहे. या कारवाईत ५६ टी-पॉय जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यं ...
सिन्नर : दशमान गोसावी समाजाच्या दफनभूमीसाठी हिवरे ग्रामपंचायतीने गावाच्या बाहेरील ग्रामपंचायतीच्या बखळ जागेत जागा द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन समाजाच्या वतीने सरपंचासह प्रशासनाला देण्यात आले. ...
आमदार वसंतराव चव्हाण हे नायगावचे सरपंच असताना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन स्वत:च्या अधिकारात भाडेपट्ट्यावर हस्तांतरित केली होती. ...
जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहे. यात भाजप, काँग्रेस, राकाँ, शिवसेना, भाजप आदी पक्षाच्या पॅनलला मतदारांनी संमिश्र कौल दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना मतदारांनी बहुमत दिले आहे. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील तरसाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरु द्ध अविश्वास ठराव बुधवारी (दि.२७) मंजूर करण्यात करण्यात आला. मनमानी कारभारामुळे नऊ पैकी सात सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने दला पुना पिंपळसे यांना अखेर सरपंचपदावरून पायउ ...