विदर्भातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरचे जंगल अत्यंत समृद्ध आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली. वन्यजीव व जैवविविधतेमुळे जिल्ह्याचे नाव देशभरात पोहोचले. राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विकासाभिमुख धोरण ...
एकेकाळी दंडाकारण्य अशी ओळख असलेल्या नाशिकचे वनाच्छादन दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे भारतीय वन सर्वेक्षण या राष्टÑीय संस्थेने नुकत्याच जारी केलेल्या अहवालाच्या आकडेवारीवरून दिसून येते. यामुळे नाशिककरांना वनाच्छादन वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर प्रयत्न कर ...
दिंडोरी, पेठ तालुक्याचा सीमाभाग म्हणजे पूर्वीचे घनदाट जंगल गेल्या काही वर्षांत वृक्षतोड होत सारे रान उजाड होत असताना अधिकारी व ग्रामस्थ यांनी एकमेकांना सहकार्य करत या परिसराचे अक्षरश: नंदनवन केले आहे. वृक्षसंवर्धन होऊन पुन्हा वनसंपत्ती उभी राहून निसर ...
जंगलातील मुळ आधिवास विसलेल्या व येथील वनविभागाच्या ताब्यात असलेल्या दोन्ही जखमी पाडसांच्या प्रकृतीची सुधारणा झाल्यानंतर त्यांची गुरूवारी औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. संग्रहालयाच्या संचालकांच्या ताब्यात वनपालांनी ...
खामखेडा : येथे बिबट्याच्या मादीला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र गेल्या दोन - तीन दिवसांपासून बिबट्याच्या बछड्यांचे दर्शन होत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...