वन्यप्राण्यांपासून सुटका व्हावी, शेतपिकांचे रक्षण व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेमधून शेतकऱ्यांना सोलार कुंपणाची योजना सुरू केली. सोलार कुंपण लावल्यामुळे रात्री शेतात शिरणाऱ्य ...
आजारी असल्याने चालताही येत नसल्याचे उपवनसंरक्षक यांना सांगितले. मात्र त्यांनी दया दाखविली नसल्याचे सांगत, महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) १९८१ नियम ७९ परिशिष्ट ३ नियम १ ते १० मधील तरतुदीनुसार अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला लागू होतो. मात्र यानुसारह ...
वाढत्या थंडीमुळे हत्तींच्या पायांना भेगा पडून जखमा हाेण्याची शक्यता असते. अशा प्रकारची स्थिती उद्भवू नये यासाठी दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ४४ औषधी जडीबुटींचे मिश्रण तयार करून चोपिंग शेक दिला जातो. यामुळे हत्तींच्या नखापासून वरच्या भागापर्यं ...
जिल्ह्यात विपुल वनसंपदा असून नवेगाव-नागझिरा, कोका आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी ही तीन अभयारण्ये आहेत. या अभयारण्यांत मोठ्या प्रमाणात हिंस्र जीव आहेत. शुक्रवारी पलाडीजवळ मृत्युमुखी पडलेल्या रुद्रा वाघाचाही भंडारा वनक्षेत्रातील परिसरात मुक्त संचार होता. ग ...
हे अवशेष अचल हांजे यांच्याकडूनच इतरांना पुरविले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वन विभागाचे विशेष तपासणी पथक आता हांजेच्या पुरवठादाराचा शोध घेणार आहे. ...