कोंबड्यांना पावसाळ्यात विविध आजार होतात, योग्य वेळी, योग्य ते व्यवस्थापकीय बदल न केल्यास, त्याचा परिणाम कोंबड्यांचे आरोग्य आणि उत्पादनावर होतो. कोंबड्यांच्या आरोग्याकडे आणि व्यवस्थापनाकडे पावसाळ्यात विशेष लक्ष दिले पाहिजे. ...
केंद्र सरकार भारतातून होणाऱ्या तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध आणण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत आहे. याअंतर्गतच सरकारने २० जुलै २०२३ पासून बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली. ...
केंद्र सरकारकडून पंतप्रधान (पीएम-किसान) शेतकरी सन्मान निधीसाठी प्रतिवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारकडून 'नमो किसान' योजना राबविण्यात येणार आहे. ...
अतिवृष्टीमुळे पिकांचे यांच्यावर दाखल झाला गुन्हा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्या पोर्टलवर अपलोड करण्याच्या कामास टाळाटाळ करणाऱ्या ... ...