महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात ६७ टीएमसी साठा असून पाण्याची मागणी सतत होत आहे. त्यातच आता सांगली पाटबंधारे विभागाकडूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून ५०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...
माकडांकडून होणारे फळपिकांचे नुकसान पाहता त्यांचे निर्बीजीकरण करावे, ही विशेष अभ्यासगटाची शिफारस स्वीकारत राज्याच्या वन विभागाने एका खास कृती दलाची नियुक्ती केली आहे. ...
बिरंगुडी (ता. इंदापूर) येथील खडकाळ माळरान जमिनीत येथील खारतोडे बंधूनी वीस गुंठे क्षेत्रात चेकनेट बोरांची यशस्वी लागवड करून संगोपन केले आहे. या बोराच्या शेतीतून त्यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. ...
कांदा निर्यातबंदी 31मार्चपर्यंत लागू राहिल, या केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिवांच्या वक्तव्यानंतर आज कांद्याचे बाजारभाव पडले आहेत. त्यामुळे सरकारमध्येच संभ्रम आहे का? अशी शंका शेतकऱ्यांना वाटतेय. ...