satbara ferfar ऑफलाइन प्रकारात अनेकदा तलाठी आणि पक्षकारांकडून नोटीस बजावणे आणि त्या न मिळणे अशा स्वरुपाच्या तक्रारी येत होत्या. त्यावर भूमी अभिलेख विभागाने हा उपाय काढला आहे. ...
दररोज होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शेतीतील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारून प्रयत्न करत असले तरी अपेक्षित परिणाम न मिळाल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे. ...
Farmer Success Story : आज शेती परवडत नाही, असा सूर असतानाच जालना जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने अवघ्या ३ एकरांत तब्बल ४५ क्विंटल तुरीचे विक्रमी उत्पादन घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'गोदावरी' वाण आणि आधुनिक व्यवस्थापन यामुळे हा चमत्कार घड ...
गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने रंग बदलला असून, अचानक आलेल्या ढगाळ हवामानामुळे या सुखाला दृष्ट लागली आहे. या लहरी हवामानामुळे आंब्यावर 'भुरी' रोगाचे संकट ओढवले असून, हातातोंडाशी आलेला गोड घास हिरावला जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत पडला आहे. ...
POCRA Yojana : राज्य शासनाच्या 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प' अर्थात पोकरा योजनेअंतर्गत तब्बल ८६० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, विविध योजनांमधील अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सूक्ष्म सिंचन, फळबाग लागवड, कृषी अवजारे बँक यांसह अनेक ...