आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
खडकवासला धरण साखळीतील प्रकल्पात सध्या १६ टीएमसी पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणी मागणीत कोणतीही कपात न करता जिल्ह्यातील हवेली, दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीतून उन्हाळी हंगामासाठी केवळ एकच आवर्तन सोडण्याच ...
राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कीटकनाशक चाचणी आणि अवशेष विश्लेषण प्रयोगशाळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कीटकशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, परभणी येथे राबवि ...
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील प्रयोगशील शेतकरी तात्यासाहेब आण्णा भोंग यांनी हरितगृहामध्ये रंगीत ढोबळी मिरचीची २५ गुंठे क्षेत्रावर लागवड करत केवळ तीन महिन्यांत लाखो रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. ...
बायोडायनॅमिक कंपोस्टने जमिनीचा सेंद्रिय कर्ब प्रमाण वाढविण्यास मदत होते, जमीन नरम होऊन पावसाचे पाणी जमिनीत झिरपुन भूजल पातळीत वाढ होते. त्यामुळे पिकाच्या वाढीच्या कालावधीत पावसाचा खंड पडल्यास पिके ताण सहन करू शकतात. ...