घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून नगर पंचायत सेंद्रिय खताचे उत्पादन करू लागली. महिन्याला दीड टन खत निर्मिती होत आहे. या खताला राज्य सरकारच्या हरित ब्रांडची मान्यता मिळालेली आहे. ...
बनपुरी येथील शेतकरी दीपक बापूसाहेब देशमुख हे गेल्या सात वर्षांपासून डाळिंब पीक घेतात. प्रत्येक वर्षी ते डाळिंबात चांगल्या पद्धतीने उत्पादन काढतात. मात्र या वर्षीची सर्वोत्कृष्ट दर्जाच्या डाळिंबाला रशियामध्ये सर्वाधिक मागणी आहे. ...
शेतात सेंद्रिय पद्धतीवर भर देत हळदीसह आल्यातून विक्रमी उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधत असलेल्या परभणी येथील निलाबाई यांच्या आयुष्याच्या खडतर प्रवासाची ही यशकथा. ...
उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढली आहे. त्यामुळे हिरवा व कोरडा चाराही महाग झाला आहे. अशा परिस्थितीत पशुधनाचा कसा सांभाळ करावा? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील महिला शेतकरी सिंधू शेळके यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय खताचा करून वापर केसर आंब्याची बाग फुलविली असून यातून त्यांना वर्षाला ७ लाख रुपयांचे हमखास उत्पन्न मिळत आहे. ...