सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला असून, गेल्या दोन दिवसात बुलढाणा जिल्ह्यातील दहा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचा शेती पिकावर काय परिणाम झाला वाचा सविस्तर ...
गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना रविवारी (दि. २९) प्रति हेक्टरी ५ हजारांचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. मात्र, अद्यापही १९ लाख शेतकऱ्यांनी ई केवायसी न केल्यामुळे हे शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तात ...
Maharashtra Rain Update : दररोज पडलेला पाऊस /एकूण पडलेला पाऊस व तसेच धरणांमधून सोडलेला विसर्ग /नदीत सुरू असलेला विसर्ग याबाबत माहिती देण्यात आली आहे. ...
पांढऱ्या कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार तीन हेक्टर क्षेत्रावर बियाणे उत्पादन तयार करण्याचा अॅक्शन प्लॅन कृषी विभागाने तयार केला आहे. एक गुंठे शेत क्षेत्रावर बियाणे उत्पादन केल्यास शेतकऱ्यांना साडेचार हजार अनु ...