आजही "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" म्हणत महाराष्ट्राबरोबरच केरळात आणि तुळू प्रदेशातही महाबळीच्या स्वागतार्थ घरे सजवली जातात आणि अंगणात मोठमोठ्या 'पूकळम्' (फुलांच्या रांगोळ्या) काढण्याचा आणि दीपोत्सव करण्याचा प्रघात आहे. बळीच्या गौरवार्थ लोकगीते म् ...
खरीप २०२३ मध्ये शासकीय जमीन दाखवून काही लोकांनी पीक विमा (Crop Insurance) भरला होता. बनावट विमा भरणाऱ्यांची नावे समोर असतानाही संबंधितावर गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे की काय, फळबाग (Horticulture) नसतानाही विमा भरल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्या ...
दोन दशकांपूर्वी जिथं उजाड माळरान होतं, तिथं 'शुगर केन (Sugar crane) क्रशिंग उद्योगांच पाऊल पडल्यानंतर आता नंदनवन फुललं आहे. हजारो हातांना काम देणारे एक-दोन नव्हे, तर तब्बल सात ऊस गाळप करणारे कारखाने उभे राहिले. एकूणच देशाच्या साखर अन् गूळ उद्योगात कळ ...
शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून नाफेडच्या (Nafed) वतीने सोयाबीन (Soybean) १५ हमीभाव (MSP Price) केंद्रांचे दरवाजे उघण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी (Farmer) ऑनलाइन नोंदणी करीत असून आतापर्यंत १३ हजार ३२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केलीया आहे. आर्थिक नुक ...
राज्य शासनाने जून- २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही केवळ एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत गहू, कांदा व हरभरा यासाठी पीकविमा भरता येणा ...
आवक घटल्याने केळीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सायंकाळी हातगाड्यांवर घेऊन बसलेल्या केळीवाल्या विक्रेत्यांनी दिवाळीत केळीचा दरही ३० रुपयांवरून ८० रुपये डझनवर केला असल्याचे दिसून आले आहे. ...