Orange Farming Problem : विदर्भात वाढते तापमान, अन्नद्रव्यांची कमतरता आणि बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा व मोसंबी बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फूलगळ आणि फळगळ होत आहे. विशेषतः आंबिया बहारातील फळांना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने संत्र ...
karj mafi ghoshana विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे. ...
Kapus Kharedi :'सीसीआय'ने १५ मार्चपर्यंत कापूस खरेदीस मुदतवाढ दिली आहे, पण सुट्ट्या आणि शनिवार-रविवारी केंद्र बंद असल्याने प्रत्यक्ष खरेदी फक्त सात दिवसांतच होणार आहे. शेतकरी वर्ग आता केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी करत आहे, तर ग्रेड कमी ...
Maharashtra Budget 2026 : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी शेतकरी वर्गात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कर्जमाफी, स्वस्त कर्ज आणि कृषीपूरक उद्योगांसाठी सवलती मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नेमके काय निर्णय घे ...