Tur Bajar Bhav : राज्यात आज बुधवार (दि.११) फेब्रुवारी रोजी एकूण ३१,४९० क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ६१५ क्विंटल गज्जर, २१ क्विंटल काळी, २०४५२ क्विंटल लाल, ७४० क्विंटल लोकल, ६३९५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी २७ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारल्याने 'मनरेगा' अंतर्गत सर्व कामे ठप्प झाली आहेत. ...
पारंपरिक शेतीतील वाढता खर्च, कमी परतावा आणि अनिश्चित हवामान यामुळे शेतकरी अडचणीत सापडतात. असे असेलतरी अनेक शेतकरी वेगळा प्रयोग, पिके, फळबागा घेऊन आर्थिक समृद्धी निर्माण करतात. ...
बदलत्या हवामानामुळे पारंपरिक पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत असताना राळा (नाचणी) हे पोषक तृणधान्य शेतकऱ्यांसाठी आशेचे पीक ठरत आहे. कमी पावसात, हलक्या जमिनीत तसेच डोंगराळ भागातही तग धरू शकणारे हे पीक शाश्वत शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. ...
ratnagiri hapus market गेल्या काही दिवसांपासून कोकणातील हापूसची बाजारात तुरळक प्रमाणात आवक होत आहे. सोमवारी बाजारात दाखल झालेल्या एका डझनाला तब्बल उच्चांकी भाव मिळाला आहे. ...
Yavatmal : राज्य शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र, ही कर्जमाफी कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना राज्य शासनाने शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...
सोयगाव तालुक्याचा पाणलोट क्षेत्रात समावेश झाल्याने रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरींसाठी मिळणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पूर्वी शासनाकडून सिंचन विहिरींसाठी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात होते. ...