mahasul notice by email राज्यातील जमीन महसूल सुनावणी प्रक्रियेत पारदर्शकता आणत प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ...
महाशिवरात्र निमित्ताने रताळ्यांना शहर व उपपनगरातून मोठी मागणी असते. यंदा महाशिवरात्री रविवारी (दि. १५) असल्याने या पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड बाजारात रताळींची आवक सुरू झाली आहे. ...
चार ते पाच वर्षात रोपे, औषधे व मजुरीवर लाखो रुपये खर्च झाले. मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्जाचा बोजा मात्र तसाच राहिला. परिणामी आसलगाव येथील शेतकरी श्रावण पुंजाजी श्रीनाथ यांनी वैतागून एक हेक्टर क्षेत्रावरील सीताफळाची फळबाग जेसीबीच्या साह्या ...
आष्टी तालुक्यात यंदा कांद्याच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, एकूण सुमारे ७५ हजार एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. विशेषत रब्बी हंगामातील कांद्याची विक्रमी लागवड यंदा झाल्याचे चित्र आहे. ...
राज्यातील बांधकाम सुरू असलेले जलसिंचन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज वित्तीय संस्थाकडून घेण्याचा निर्णय सात ऑगस्ट २०१९ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. ...
sheti mahamandal jamin औद्योगिक विकासाच्या दिशेने महाराष्ट्राने आणखी एक निर्णायक टप्पा गाठला असून, लवकरच नव्या उद्योगांचा केंद्रबिंदू म्हणून उभे राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ...
राज्य शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र, ही कर्जमाफी कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना राज्य शासनाने शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...