लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

द्राक्ष उत्पादकांसाठी सबसीडीवर क्रॉप कव्हर आणि पीककर्ज माफी द्या; राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय महसूल आयुक्तांना निवेदन - Marathi News | Provide crop cover and crop loan waiver on subsidy for grape growers; State Grape Growers Association submits a representation to the Divisional Revenue Commissioner | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष उत्पादकांसाठी सबसीडीवर क्रॉप कव्हर आणि पीककर्ज माफी द्या; राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय महसूल आयुक्तांना निवेदन

द्राक्षाच्या फळबहार छाटणीनंतर झालेल्या विक्रमी पावसामुळे द्राक्ष उत्पादन निघाले नाहीत. शेतकऱ्यांवर परिस्थितीचे दडपण असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. ...

पीक विमा योजनेतून भरपाईपोटी सरसकट १७,५०० रुपये मिळतीलच याची नाही खात्री - Marathi News | There is no guarantee that you will receive a total of Rs 17,500 as compensation from the crop insurance scheme. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीक विमा योजनेतून भरपाईपोटी सरसकट १७,५०० रुपये मिळतीलच याची नाही खात्री

महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलणारे आहे ...

“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी - Marathi News | uddhav thackeray big demands that then give each ladki bahin rupees 2100 from next month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

Uddhav Thackeray News: सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजपैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्षात किती आले? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. ...

मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केली थट्टा; ‘दगाबाज रे’ संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका - Marathi News | Farmers were mocked in the name of help; Uddhav Thackeray criticism during the dialogue tour 'Dagabaaz Re' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केली थट्टा; ‘दगाबाज रे’ संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मिळायला पाहिजेत अशीही केली मागणी ...

Talathi Bharti 2025 : डिसेंबर अखेर राज्यात १ हजार ७०० पेक्षा जास्त तलाठ्यांची पदे भरणार - Marathi News | Talathi Bharti 2025 : More than 1,700 Talathi posts to be filled in the state by the end of December | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Talathi Bharti 2025 : डिसेंबर अखेर राज्यात १ हजार ७०० पेक्षा जास्त तलाठ्यांची पदे भरणार

राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या तलाठ्यांची हजारो पदे अनेक जिल्ह्यांत रिक्त असल्याने सद्यःस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. ...

sugarcane rate: बेळगावातही ऊस दरवाढीवरुन आंदोलन तापले; कर्नाटकच्या मंत्र्यांची गाडी अडवली, शाब्दिक चकमक  - Marathi News | Protests over sugarcane price hike heat up in Belgaum; Karnataka minister's car blocked verbal clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :sugarcane rate: बेळगावातही ऊस दरवाढीवरुन आंदोलन तापले; कर्नाटकच्या मंत्र्यांची गाडी अडवली, शाब्दिक चकमक 

चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला ...

संपूर्ण हंगामामधील तोट्यानंतर कांदा आता दरवाढीच्या मार्गावर! लासलगाव कांदा बाजारात दरात सुधारणा - Marathi News | After losses throughout the season, onion prices are now on the rise! Prices improve in Lasalgaon onion market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संपूर्ण हंगामामधील तोट्यानंतर कांदा आता दरवाढीच्या मार्गावर! लासलगाव कांदा बाजारात दरात सुधारणा

दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट व नवीन पोळ कांद्याची आवक नसल्याने दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कांदा दरात काहीशी सुधारणा होत आहे. नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव कांदा बाजारात सरासरी १,६८०, तर कमाल २,२०० रुपयांपर्यंत ...

Marathwada Groundwater Level : अतिवृष्टीचा सकारात्मक परिणाम; मराठवाड्यात भूजलपातळीत सुधारणा - Marathi News | latest news Marathwada Groundwater Level: Positive impact of heavy rainfall; Improvement in groundwater level in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीचा सकारात्मक परिणाम; मराठवाड्यात भूजलपातळीत सुधारणा

Marathwada Groundwater Level : यंदाच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले असले, तरी भूजलपातळी मात्र समाधानकारकरीत्या वाढली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार मागील पाच वर्षांच्या तुलनेत सुमारे १.७० मीटरने वाढ झाली ...