आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
sugarcane crushing 2025 राज्यात यंदा ऊसगाळप हंगामाला एक नोव्हेंबर रोजी सुरुवात करण्यात आली. यंदाच्या गाळप हंगामात एकूण १५४ कारखान्यांनी साखर उत्पादन सुरू केले आहे. ...
Onion Farmer Price Crash: तीन महत्त्वाच्या बाजारपेठा गमावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघालेला नाही. भारतीय कांद्याच्या निर्यातीत मोठी घट होण्यामागे केवळ देशांतर्गत धोरणेच नव्हे, तर आयातदार देशांनी घेतलेले निर्णयही जबाबदार आहेत. ...
Organic Soybean Cultivation: राज्यात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राबविलेला सोयाबीनवरील सेंद्रिय उत्पादनाचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. (Organic soybean cultivation) ...
Krushi Pump Capacitor : रब्बी हंगामाला सुरुवात होताच शेतीसाठी वीज वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे रोहित्रांवरील भार वाढू नये आणि वीजपुरवठा सुरळीत राहावा, म्हणून महावितरणने शेतकऱ्यांना कृषिपंपावरील ‘ऑटोस्विच’चा वापर तात्काळ बंद करून योग्य क्षमत ...