आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Organic Soybean Cultivation: राज्यात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राबविलेला सोयाबीनवरील सेंद्रिय उत्पादनाचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. (Organic soybean cultivation) ...
Krushi Pump Capacitor : रब्बी हंगामाला सुरुवात होताच शेतीसाठी वीज वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे रोहित्रांवरील भार वाढू नये आणि वीजपुरवठा सुरळीत राहावा, म्हणून महावितरणने शेतकऱ्यांना कृषिपंपावरील ‘ऑटोस्विच’चा वापर तात्काळ बंद करून योग्य क्षमत ...
warana sugar frp वारणा कारखान्याने मशिनरीमध्ये काही तांत्रिक बदल केलेले असल्याने कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने गळीत करत असून कारखान्याची तांत्रिक कार्यक्षमता अतिशय चांगली आहे. ...
Sugarcane Crushing : राज्यातील सहकारी साखर उद्योगाला पुन्हा उभारी मिळत असल्याचे संकेत स्पष्ट आहेत. सलग तोट्याचा सामना केल्यानंतर अनेक कारखान्यांनी उत्पादनक्षमता व आर्थिक शिस्त सुधारत नफ्यात पुनरागमन केले आहे. साखर आयुक्तालयाच्या नव्या अहवालानुसार, नफ ...
सर्वसाधारणपणे १ टन ऊसाचे पाचट जाळल्यास त्यापासून सरासरी १.६ ते १.७ टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होतो. याचे मुख्य कारण म्हणजे या पाचटामध्ये सुमारे ४५ ते ४७ टक्के सेंद्रिय कर्ब असतो. एक १ टन कार्बनपासून सुमारे ३.६७ टन कार्बन डायऑक्साइड तयार होतो. ...
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला. गळीत हंगाम सुरू असताना अनेक शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी मुकादमांकडे विनवण्या कराव्या लागतात. ...