आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अतिवृष्टी, महापूर नुकसानभरपाई तसेच बियाणे खरेदीसाठी मंजूर रकमेपैकी ४ लाख ४४ हजार शेतकऱ्यांची ३९८ कोटी ४८ लाख रुपये अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. ...
Agriculture Scheme : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत पोकरा (नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना) आणि कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवरील सर्व कृषी योजनांना समान ५० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यामुळे दोन्ही योजनांमध्ये अनुदान ...
सांगली जिल्ह्यातील विशेषतः मिरज तालुक्यातील पूर्व भागात पान उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. २५० हेक्टर पानमळे संपूर्ण महाराष्ट्रात पान खवैयांची पान खाण्याची इच्छा पुरवितात. ...
Crop Loan : अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे. सहकार विभागाने २६ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ३.५६ लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या सहकारी कर्जाचे पुनर्गठन क ...
sugarcane crushing 2025 राज्यात यंदा ऊसगाळप हंगामाला एक नोव्हेंबर रोजी सुरुवात करण्यात आली. यंदाच्या गाळप हंगामात एकूण १५४ कारखान्यांनी साखर उत्पादन सुरू केले आहे. ...